अकोला प्रतिनिधी : रोशन इंगळे
आकोला जिल्हात गेल्या काही महिण्यापासगुन खूप प्रमाणात पासून झाला आहे नदी नाद्याला पूर आला आहे धराचा पाण्याचा साठा सुध्या 100% भरलेला आहे परंतु आकोला जिल्हात ग्राम कासली खुर्द येथे पावसा सुर असताना सुधा पाण्याचे पाणी 3 महिण्यापासून गावाती लोकांना पाणीचे पाणी नाही आहे गावाती लोकांना पाण्याच्या पाणी 100 रूपये कोटिने विकत घ्यावे लागत आहे यामुळे गावाती लोकाची ग्रामपंचायत वर नाराजी दिसुन येत आहे
