पंकज भारसाकळे :-
विशेष प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील मोजे पाथर्डी येथील तेल्हारा अकोट मुख्य रस्त्यावरील विद्रूपा नदीवरील पूल गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरत आहे सदर असलेला पूल याला अनेक वर्षापासून कठळे नसल्याने अनेक अपघात होऊन किरकोळ प्रमाणात घटना घडल्याचे चित्र गेल्या काही वर्षापासून झालेले आहेत त्यामुळे गावकरी सह वाहतूकदारास मोठा धोका निर्माण झालेला आहे कारण रात्रीच्या वेळेस मोठ्या वाहनांच्या हॅलोजनामुळे मोटरसायकल चालवणाऱ्या वाहनधारकांना दिसत नसल्याने सदर वाहन हे विदर्भा नदीत पडून अनेक घटना घडल्याचे चित्र गेल्या काही वर्षापासून निर्माण झालेले आहे त्यामुळे गावकऱ्यांनी याबाबत रोज निर्माण केला असून सध्या झालेल्या या रस्त्याच्या कामामुळे पुलावरील कठडे बसवण्यात आले नाहीत त्यामुळे तातडीने या विद्रोपा नदीवरील पुलावर कठळे बसून नागरिकांचे जीवाचे रक्षण करण्याचे काम करावे अन्यथा गावकरी हे त्या पुलावर आंदोलन करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
ताजी घटना दाम्पत्य हे नदीत मोटरसायकल पडले
जस्तगाव येथील संदीप भिवटे रां जस्तगाव व त्यांची पत्नी हे अकोट वरून पाथर्डी मार्गे घरी येत असताना गेल्या दोन दिवसात या पुलावरून गणपती विसर्जनाच्या दिवसाला एक दांपत्य हे पुलावरून विद्रुपा नदीत कठळे नसल्यामुळे पडले त्यांना किरकोळ जखमा मार लागलेला असून त्यांना अकोला येथे भरती करण्यात आलेले आहे व उपचार सुरू आहेत त्यामुळे ह्या घटना पुन्हा होऊ नये या अनुषंगाने तातडीने कठडे बसवण्याची मागणी गावकरी यांनी जोर धरली आहे अन्यथा त्यांच्याकडून तीव्र आंदोलन छळण्यात येईल व कायदा सुव्यवस्था बिघडल्या त्या सर्व जबाबदारी हे संबंधित विभागाची राहील असे चित्र निर्माण झाले आहे
